आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला दिसतंय कि राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस किती खालावत चालला आहे. मागील काही महिन्यात घडलेल्या अनागोंदीमुळे जनता पुरती पेचात पडली आहे. कोणीही नेता उठतो कोणावरही ताशेरे ओढतो, वाटेल ते बोलतो, आरोप करतो, ED-CBI च्या धमक्या देतो. काल परवा …
Continue Readingराजकारण म्हटलं तर अनेकांच्या भुवया उंचावतात आणि 'नको रे बाबा' असले शब्द आपसूक लोकांच्या तोंडून बाहेर पडतात. पण राजकारणात राहून अनेकजण समाजपयोगी कामं करणारी मंडळी सुद्धा आहेत ज्यांच्यामुळे राजकारणाची बाजू देखील सकारात्मक वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारणाला स्वतःची एक वेगळी ओळख असून देशाचं …
Continue Reading